कोल्हापूर हादरलं: किरकोळ वादातून मित्राचा खून, मद्यधुंद अवस्थेत आरोपी अटकेत
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरात सोमवारी रात्री एक भयावह घटना घडली आहे. कामगारांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये किरकोळ कारणावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला, आणि बघता बघता हा वाद जीवघेणा ठरला. मंगल विभीषण मांझी (वय 35, मूळ ओडिसा) हा काही वर्षांपासून बिरदेव मंदिर परिसरात कामगार म्हणून राहत होता. सोमवारी दुपारी त्याच खोलीत देवश्री प्रफुल्ल चंदन (वय 25) … Read more